भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने गरीब आणि गरजू भाजीपाला विक्री करणाऱ्या ४ नागरिकांना निरपेक्ष भावनेने भाजीपाला विक्रीसाठी ४ हातगाड्याचे व भांडवल म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात आले.
भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने गरीब आणि गरजू भाजीपाला विक्री करणाऱ्या ४ नागरिकांना निरपेक्ष भावनेने भाजीपाला विक्रीसाठी ४ हातगाड्याचे व भांडवल म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात आले.
Sign in to your account